व्हीआयटी चौक ते आईमाता मंदिर हे अंतर अंदाजे दीड कि.मी., मात्र सकाळी किंवा संध्याकाळी हे अंतर जर तुम्हाला पार करायचे असेल तर यासाठी लागतात दीड तास. होय हे खरे आहे. या भागातील राजकीय नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील अनेक व ...
एकबोटे कुटुंबीयांचा स्वाती साठे यांच्याशी परिचय नसून त्यांना कधीही भेटलो नाही. साठे यांच्याशी असलेल्या वादातून हिरालाल जाधव यांनी जाणीवपूर्वक एकबोटे कुटुंबीयांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. ...
रुग्णांच्या सर्व प्रकारच्या डिजिटल माहितीला कायद्याचे कवच मिळणार आहे. रुग्णालये, डॉक्टरांकडे ‘डिजिटल’ पद्धतीने एकत्रित करण्यात आलेल्या माहितीचा गैरवापर झाल्यास संबंधितांना पाच वर्षांपर्यंत तुरूंगवास भोगावा लागणार आहे. ...
ससून रुग्णालयामध्ये विखुरलेले विविध बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आता एकाच ठिकाणी आणले जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांना विविध विभागांमध्ये मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत. तसेच ‘हायटेक कॅज्युएल्टी’च्या माध्यमातून एकाच छताखाली आवश्यक तपासण्या करण्याचे निय ...
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकण्याच्या कामाची मुदत जुलै २०१६ ला संपुष्टात आलेली असताना चौथ्यांदा ३० जूनपर्यंत मुदत वाढ दिली आहे. ...
कामशेत रेल्वे स्टेशन वर पुणे बाजूकडे जाणारा प्लॅटफॉर्मच्या बाजूने इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत असून, फलाट सुरू होण्याच्या व संपण्याच्या ठिकाणी मोठा खड्डा असल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांचा अभाव असल्याने या भागात अपघातांचे प्रमाण वाढले आ ...
आंबेगाव तालुक्यातील गरीब, कष्टकरी यांच्या विविध प्रश्नांसाठी अखिल भारतीय किसान सभेने तहसील कचेरीवर मोर्चा काढला. रोजगार हमी योजनेच्या कामांचे ‘शेल्फ’ काढले जावे, कामे उपलब्ध व्हावीत, ही मुख्य मागणी होती. ...
गेल्या १५ वर्षांपासून नीरा-देवघर धरणग्रस्तांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूआहे. मात्र, यापुढील काळात मुख्यमंत्र्यांबरोबर धरणग्रस्तांची बैठक घेऊन प्रलंबित प्रश्न सोडविले जातील. मी शेवटपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी ...