‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील कायदेतज्ज्ञ, पत्रकार, तत्त्वज्ञ, राजकारणी समजून घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणावेत. तरुणांनी बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य उभारण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. तरुणाच्या मा ...
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार हाऊसिंग सोसायटी आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या सीमाभिंतीच्या वादावर अखेर पडदा पडला. बाजार समितीने जमिनीच्या विकसकास सीमाभिंत बांधण्यास, तसेच काम करण्यास अडथळा करू नये ...
इमारतीची उंची ७० मीटरपेक्षा अधिक अथवा २४ मजल्यांची इमारत असेल, तर एकूण बांधकाम क्षेत्राच्या तुलनेत चार टक्के जागा रिफ्युजी क्षेत्र म्हणून सोडले जाते. आगीची घटना अथवा अन्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना मदत मिळू शकेल या दृ ...
पिंपरीतील भारतमातानगर, खराळवाडी आणि बौद्धनगर रिव्हर रस्ता, तसेच शगुन चौक परिसरात विविध कारणास्तव तरुणांच्या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केली. यामध्ये ३८ वाहनांचे नुकसान झाले. शनिवारी रात्री घडलेल्या या विविध तीन घटनांप्रकरणी पोलिसांनी तब्बल ४१ जणांवर ...
वल्लभनगर (पिंपरी) येथील एसटी आगाराच्या आवारात डुक्कर बॉम्बच्या स्फोटाने दोन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. दीड वर्षातील ही दुसरी घटना असून, रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. ...
पिंपरी कॅम्पातील २५ जणांनी एकत्र येत वैष्णोदेवी सेवा ग्रुप तयार केला आहे. या गु्रपच्या माध्यमातून पशू-पक्ष्यांना खाद्य आणि पाणी देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी मातीची भांडी ठेवण्यात आली आहेत. ...
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाला घटनेद्वारे मौलिक अधिकार देऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा नवा अधिकार देत सर्व समजाचा उद्धार केला आहे. आज जगात बाबासाहेबांच्या विचारावर अभ्यास केला जात असल्याने जगात आदर्श घटनाकार म्हणून नावलौकिक आहे ...
सासवड तलाठी कार्यालयात सध्या दरवाजा बंद करून कामकाज केले जात आहे. दार बंद का आहे? कार्यालयाच्या कामकाजाची वेळ काय आहे? किती दिवस अशा प्रकारे काम चालणार याबाबत कोणताही सूचना फलक लावलेला नाही. सासवड मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे आजूबाजूच्या गावातील सर्वच ...