‘तुम्ही आमचा एक सैनिक मारला तर आम्ही तुमचे अकरा सैनिक मारू,’ असे इशारे पंतप्रधान मोदी यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात सीमेवर दररोज दोन-चार सैनिक शहीद होत असताना, केंद्रातील सरकार काहीच करताना दिसून येत नाही. ...
पाकिस्तानने ‘लढाऊ देश’ बनण्याऐवजी ‘व्यापारी देश’ बनावे आणि चीनच्या हातचे प्यादे बनू नये, असा सल्ला अमेरिकेत पाकिस्तानचे राजदूत राहिलेले हुसैन हक्कानी यांनी दिला आहे. ...
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांची मुदत सहा वर्षांची असून, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्या दालनात जेटली यांना पदाची शपथ दिली गेली. जेटली उत्तर प्रदेशातून गेल्या महिन्यात निवडून गेले. ...
माहिती व प्रसारण मंत्रालयाने नव्या टेलिव्हिजन सेट टॉप बॉक्समध्ये एक चिप लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोणते चॅनल आणि किती वेळ पाहिले गेले? याची माहिती या चिपमधून मिळणार आहे. ...
मानवी जीवनाच्या दैनंदिन जीवनात अत्यावश्यक होऊन राहिलेल्या प्लॅस्टिकचा भस्मासूर थांबवता येईल. मात्र, तयार झालेला हा कचरा गाडायचा कसा, असा प्रश्न महापालिकेसमोर निर्माण झाला आहे. महापालिकेकडे आताच काही टन प्लॅस्टिक साचले असून ते नष्ट करायचे किंवा कसे, अ ...
कठुआ आणि उन्नाव येथील झालेल्या बलात्कार व निघृण खून प्रकरणाचे पडसात देशभरात उमटत आहे. या घटनांच्या निषेधार्थ फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बलात्काराच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध घटनांच्या वतीने गुडलक चौक ते ...
तो केवळ आठ वर्षांचा असून, रुग्णालयात उपचार घेत आहे; परंतु त्याला आता या जगात एकट्यालाच जगावे लागणार आहे. कारण, त्याच्या आईवडिलांसोबतच भावाचाही मृत्यू झाल्याने तो आता एकाकी रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. ...
अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मार्केट यार्डमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. या हंगामातील हापूस आंब्याची चव घेण्यासाठी पुणेकर तयारीत असतानाच सध्या मार्केट यार्ड व शहराच्या गल्ली-बोळात आंबे विक्रेत्यांकडून रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली ...