आगामी दशकात सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या काळात भारताचा वृद्धीदर ७.९ टक्के म्हणजेच चीन व अमेरिकेपेक्षा अधिक असेल, असे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या एका अहवालात म्हटले आहे. ...
सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.मृणालिनी फडणवीस यांची निवड झाल्याने राज्याच्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा एकदा नागपुरी टॅलेन्टची छाप पडली आहे. कुलगुरुपद आणि नागपूरकर हे समीकरण राज्यातील विद्यापीठात गत १५ वर्षांपासून रुजू लागल्याने कुलगुरुपदाची खाण ...
१८ वा जागतिक बुद्धी संपदा दिन (वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी डे)२६ एप्रिल रोजी संपन्न झाला. पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईटस् व औद्योगिक डिझाईन्सचे महत्त्व जगभर अधोरेखित करणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश! वर्ल्ड ‘इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी’ (आयपी) आॅर्गनायझे ...
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून तळोजा मध्यवर्ती कारागृहातील लाच मागणाऱ्या २ शिपायांना ताब्यात घेतले तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. ...
घनकचरा विलगीकरण केल्याशिवाय कच-यास मूल्य प्राप्त होत नाही वा त्यावर प्रकिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकांना घनकच-याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. ...
देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी झटपट आपल्यापर्यंत पोहोचवणारं 'लोकमत डॉट कॉम' आता वाचकांना 'कल की बात' सांगण्यासाठी सज्ज झालं आहे. ...
हिंदू मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी दृश्ये चित्रपटात असल्याचे कारण देत आवामी विकास पार्टीच्या कार्यकर्त्यांनी लग्न मुबारक चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. ...