चामोर्शी तालुका मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजजवळील डोहात आंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा डोहात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार दि.२३ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...
मीरा भाईंदर परिसरातून शासनाची रॉयल्टी बुडवून पहाटेच्या वेळी वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघड झाले आहे. वाळूने भरलेले ११ ट्रक जप्त करून त्यांच्या चालकांना अटक करण्यात आली आहे . ...
वर्सोवा बीच क्लिनिग चे जनक अँड.अफराेज शाह यांच्या मेहनतीचे फळ म्हणून यंदा संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पर्यावरण दिन हा वर्साेवा बीच येथे साजरा करण्याचे ठरविले आहे.येत्या रविवार 27 मे रोजी सकाळी 6 ते 9 या दरम्यान सुमारे 5000 नागरिकांच्या उपस्थितीत वर ...
सरकारने साधनसुविधा विषयक प्रकल्प उभे करण्याचा धडाका लावला असून नव्या बोरी आणि बाणस्तारी या दोन पुलांच्या कामासाठी येत्या ऑक्टोबरमध्ये निविदा जारी केली जाणार आहे. ...
भाईंदर जवळील वसई खाडी रेल्वे पुलावर मंगळवारी रात्री महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृतदेह आढळून आला . प्रेमविवाहाचे कारण आत्महत्या करण्यामागे असल्याचा संशय व्यक्त होत आहे . ...
यंदा मान्सून आठवडाभर लांबल्याची चिन्हे आहेत. एरवी १५ ते १७ मे दरम्यान अंदमानात धडकणारा मान्सून अद्यापही तिथे धडकलेला नाही. तो पुढील ७२ तासात तेथे धडकणार असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. ...
सध्याच्या परिस्थितीत समाजमनावर सोशल मिडीयाचा प्रचंड प्रभाव आहे. कोणतीही घटना अथवा विचार हा सोशल मिडियावर पाठवला जातो आणि तो तितक्याच वेगाने पसरला जातो, अथवा बहुतांश वेळा जाणूनबुजून पसरवलाही जातो. ...