हरित लवादाने नवापूरसह लगतच्या समुद्र व खाडी किनाऱ्यावरील प्रदूषण रोखण्यासाठी दिलेल्या निर्देशाचे व आदेशाचे काटेकोरपणे पालन न केल्याने अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने पालघरचे जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ...
महाराष्ट्रातील समाजकारण, राजकारण बदलत असताना विकास फक्त पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला. महाराष्ट्राने आम्हाला न्याय दिला नाही, ही भावना विदर्भ, मराठवाड्याच्या लोकांच्या मनात आजही घर करून आहे. ...
बांधकाम व्यवसायात प्रचंड पैसा लोकांना दिसतो. हे जरी खरे असले, तरी त्यामागील वास्तवाची त्यांना कल्पना नसते. सिव्हिल इंजिनिअरची सामाजिक प्रतिष्ठा दिवसेंदिवस खालावत चालली आहे. कायद्याच्या कचाट्यातून तो काही केल्या मुक्त होत नाही. आर्थिकदृष्ट्या स्थैर्यत ...
कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत होणाऱ्या अतिक्रमण कारवाईमध्ये जप्त केलेला भाजीपाला फळे तसेच इतर साहित्य आपोआप नाहीसे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हातावर पोट असणारे आनेक गरीब विक्रेते मेटाकुटीला आले आहेत. याला जबाबदार कोण, असा यक्षप्रश्न ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निधी अभावी विद्यार्थ्यांच्या फेलोशिप कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बंद केल्या असतानाच कॅम्पसमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. याला चाप लावण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपवर घाल ...
पावसाचे प्रमाण कमी असल्याचे कारण देत शहरातील केवळ चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन गृहप्रकल्पांना काही काळ परवानगी देऊ नये, असा अजब निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. ...