या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईत जागोजागी पाणी साठल्याने व रेल्वे सेवा ठप्प झाल्याने मुंबईकरांचे हाल झाले. याची दखल घेत उच्च न्यायालयाने गेली तीन वर्षे मुंबईची स्थिती ‘जैसे-थे’ असल्याचे म्हणत महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. ...
मुंबईतील खड्ड्यांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीम छेडली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने चक्क खड्ड्यांना आयुक्त व अधिकाऱ्यांचे नाव दिले आहे, तर मनसेने या वर्षी गांधीगिरी मार्गाने खड्डे बुजविले आहेत. ...
बेकायदा होर्डिंग्जना आळा बसावा यासाठी उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी राज्यातील सर्व महापालिका व नगर परिषदांना काही निर्देश दिले. मात्र, त्यापैकी केवळ १० टक्केच निर्देशांचे पालन केले जात असल्याचे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने आगामी सण-उत्सवा ...
मुंबईतून गेल्या आठवड्यात हस्तगत केलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने शुक्रवारी सायंकाळी नईम फईम खानचा ठाणे कारागृहाकडून ताबा घेतला. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेतून २७ गावे पुन्हा वगळून त्यांची नगरपालिका करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केल्याने राजकीय प्रश्न सुटणार असले, तरी सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे. ...
नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळच्या बैठकीत काहीच बोलत नाहीत. प्रकल्पाची त्यांना माहिती नाही. सेनेचे मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीत बिस्कीट खायला जातात का, असा सवाल करीत उद्योग मंत्र्यांना मंत्रिमंडळात काहीच किंमत नसल्याची टीका विधानसभेच ...
पावसाळ्यात धोकादायक इमारतींना नोटीस बजावून त्या रिकामी करण्याचे काम पालिका करते. मात्र, पालिकेच्या जर्जर इमारतीला टेकूचा आधार देत, त्यात पी-उत्तर विभागाचा कारभार बिनदिक्कतपणे सुरू आहे. ...