कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस कर्मचाऱ्यांची असते. मात्र पोलिसच जर कायद्याचे उल्लंघन करू लागले तर... असाच प्रकार सोमवारी गुरुग्राममध्ये घडला. ...
राजधानी नवी दिल्लीतील बुराडी येथे एकाच घरातील 11 सदस्यांचे मृतदेह आढळल्याने देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची पुनरावृत्ती झारखंडमध्ये घडली आहे. ...