२०१० साली राजपाल याने इंदौर येथील सुरेंद्र सिंह या व्यक्तीकडून ५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. तसेच काही दिवसात पैसे परत करतो असे आश्वासनही त्याने सिंह यांना दिले होते. ...
शेतीतील विविध समस्यांचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी राजधानीत पोहोचलेल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जनता दरबारातून एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या संशयिताकडे पिस्तुलातील जिवंत काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. ...