नवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. ...
राजधानी दिल्लीलाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या 16 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. त्या वाईट वेळेत कुटुंबियांची साथ दिल्याबद्दल निर्भयाच्या आईने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ...
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित राज्य आहे. तर देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यं महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित आहेत. ...