ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बोफोर्सपासून हेलीकॉप्टर घोटाळ्यापर्यंतची चौकशी एकाच कुटुंबाकडे जाते. त्यामुळे सर्वकाही समजून जाते. काही लोकांसाठी देश पहिला नाही, तर परिवार आणि परिवाराचे हित आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरु- गांधी घराण्यावर यावेळी हल्लाबोल केला. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी येत्या एक मार्चपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दिल्लीमधील बहुतांश अधिकार केंद्र सरकारला देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार टीका केली आहे. ...
दिल्लीमधील अधिकारांच्या विभागणीवरून नायब राज्यपाल आणि दिल्ली सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादात आज सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला जोरदार धक्का दिला आहे. ...
अशोक कांबळे/शंकर हिरतोट मोहोळ/अक्क्कलकोट : दिल्लीतील हॉटेलमधील अग्निकांडात मरण पावलेले दोघे कुटुंबप्रमुख असल्याने कोरवली आणि रुद्देवाडीवर शोककळा पसरली आहे. ... ...
सुरक्षित वाहतुकीसाठी कटिबद्ध असलेल्या होंडा मोटारसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय स्तरावर रस्ते सुरक्षा सप्ताह पाळण्यात येत आहे. ...