पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळीच मागणी केली आहे. देशाची एकच राजधानी असण्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून, देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ...
'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा....! जय हिंद!' हा नारा आजही ऐकला तर मनाला एक ऊर्जा देतो. असं वाटतं हा नारा सुभाष चंद्र बोस यांनी निरंतर काळासाठी दिला आहे. ...