या कासवाचं नेपाळच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विशेष महत्त्व आहे. काही लोकांचे म्हणणं आहे की, भगवान विष्णूने पृथ्वीला वाचवण्यासाठी कासवाच्या अवतारात जन्म घेतला आहे. ...
भारत आणि नेपाळच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांत कटुता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ओली यांनी पंतप्रधान मोदींना केलेला फोन आणि चर्चा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. ...
या महिन्याच्या सुरुवातीला भारताने नेपाळला त्यांच्या नागरिकांना अवैधरित्या लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी या भागात घुसखोरी करण्यास थांबवावं असं आवाहन केले होते. ...