याच पुस्तकाच्या २७ व्या पानावर लिहिलं आहे की, भारत लगतच्या २७ जिल्ह्यांपैकी २४ जिल्ह्यांचा सीमा विवाद आहे. काही भूभागासाठी स्थानिक लोकांना जबाबदार धरता येईल, परंतु अतिक्रमण ही भारताची नियोजित आणि मुद्दाम चाल आहे असा आरोप नेपाळने केला ...
या कासवाचं नेपाळच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विशेष महत्त्व आहे. काही लोकांचे म्हणणं आहे की, भगवान विष्णूने पृथ्वीला वाचवण्यासाठी कासवाच्या अवतारात जन्म घेतला आहे. ...
भारत आणि नेपाळच्या संबंधांमध्ये गेल्या काही दिवसांत कटुता आली आहे. त्या पार्श्वभूमीवर ओली यांनी पंतप्रधान मोदींना केलेला फोन आणि चर्चा महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे. ...