राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.अजितदादांच्या निधनानंतर राज्यात शोककळा पसरली. ...
Deputy CM Sunitra Ajit Pawar News: सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जी शपथ घेतली, त्याबाबत राज्यपालांना एक पत्र देण्यात आले आहे. हा शपथविधी भारतीय संविधानाला धरून नसल्याचे यात म्हटले आहे. ...