राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
सुनेत्रा पवार मुंबईत आल्यानंतर अजित पवार गट विलीनीकरणाबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. या चर्चेपूर्वी पक्षातील आमदार आणि मंत्र्यांची मते जाणून घेतली जातील, अशीही शक्यता आहे. ...
अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनाबद्दल अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहे. अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांबरोबरच शरद पवार गटातील खासदाराकडून वेगळाच मुद्दा मांडण्यात आला आहे. ...
Ajit Pawar Death News: राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवार यांच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली होती. आता मिटकरी यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत आणखी एक सनसनाटी दावा केला आहे. ...
Anand Paranjape warns Ramdas Kadam News: शिंदेसेनेचे नेते रामदास कदम आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत जी अभद्र टिप्पणी करत आहेत. आम्ही देखील रामदास कदम तुम्हाला त्याच भाषेत उत्तर देऊ शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मु ...
ZP Election 2026 कोणत्याही पक्षाने अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचार सभा घेतलेली नाही, प्रचार सभांशिवाय पार पडलेली बारामतीच्या इतिहासातील ही पहिलीच निवडणुक आहे ...