शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

महाराष्ट्र : रोहित-युगेंद्र पवारांच्या जीवाला धोका, तातडीने सुरक्षा द्या; सुप्रिया सुळेंचे पोलिसांना पत्र

संपादकीय : लेख: कोणत्या बाभळीचे आंबे लोकांना आवडतील? कमळाचा मतदार घड्याळाचे बटण दाबेल?

महाराष्ट्र : “साहेब, तुम्हीच साताऱ्यातून लढा”; कार्यकर्त्यांची आग्रही मागणी, शरद पवार म्हणाले...

पुणे : Baramati Lok Sabha: बारामतीची लढाई सोपी करण्यासाठी अजित पवारांची नवी खेळी; तटकरेंनी घेतली अनंत थोपटेंची भेट

सोलापूर : अजितदादा गटाच्या शहर कार्यकारिणीत १४४ पदाधिकारी, आमदार यशवंत माने यांच्या हस्ते देणार नियुक्तीपत्र

बीड : बजरंग सोनवणेंच्या हाती 'तुतारी'; बीड लोकसभेसाठी पंकजा मुंडेंच्या विरोधात सोनवणे की मेटे? 

पुणे : अजित पवारांचं कारे, शिंदेंना झटका देणार शिवतारे; राजीनामा देण्याची तयारी

मुंबई : आपलं काय, ते वाकून बघा; जागावाटपावरुन तटकरेंचा आव्हाडांना टोला

मुंबई : धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : ... तेव्हाच अजित पवार मुख्यमंत्री होणार; उपमुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टच सांगितलं