राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
सोशल मीडियावर आपल्या खास स्टाईलने आणि रोखठोक भाषणांनी लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या निर्मला नवले यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात मात्र पराभवाचा धक्का बसला आहे. ...
CM Devendra Fadnavis Reaction Over NCP Merger Issue: सुनेत्राताई पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. दुखवटा असल्याकारणाने आम्ही फक्त शब्दसुमनाने स्वागत केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Pune Mayor काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा नेता, चुकीच्या गोष्टी घडल्यानंतर जाहीरपणे सुनावणारा नेता, अतिशय स्पष्टपणे बोलणारे, अशी ओळख उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होती ...