राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
खासदार नितीन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर व मंत्री मकरंद पाटील यांनी एकत्र येत राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी रणनीती आखली ...
Maharashtra Breaking Marathi News Live Updates : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून त्यात भाजपाने पुन्हा ... ...
Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: अजित पवारांचा विमान प्रवास पूर्वनियोजित नव्हता! २७ जानेवारीच्या रात्री मंत्रालयातील 'त्या' फाईलमुळे दादांचा प्लॅन बदलला. रोहित पवारांचे खळबळजनक आरोप. वाचा सविस्तर. ...
Rohit Pawar PC on Ajit pawar Plane Crash: रोहित पवारांनी व्हीएसआर एव्हिएशनच्या सुरक्षेवर आणि डीजीसीएच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्न उपस्थित केले. युरोपमध्ये बंदी असलेली कंपनी भारतात कशी चालते? वाचा सविस्तर आरोप. ...