राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Pune Municipal Corporation स्थायी समितीवर भाजपचे १२, राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि काँग्रेस १ अशा सदस्यांची नियुक्ती झाली. तर इतर समित्यांवर भाजपचे प्रत्येक समितीवर १०, राष्ट्रवादीचे २ तर कॉंग्रेस १ अशा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली ...
विलीनीकरणानंतर अजित पवारांकडे पक्षाचे नेतृत्व जाणार होते, शशिकांत शिंदेंचा दावा तर हा दावा अत्यंत चुकीचा अन् गैरलागू, सुनील तटकरेंचा आरोप परंतु राष्ट्रवादी आमदारांकडून मात्र विलीनीकरणाचं समर्थन ...
"मात्र, ते सुरुवातीला, जे एक वाक्य बोलून गेले, मग पुन्हा थांबले आणि पुन्हा बोलले, ते पहिलं वाक्य मी आजही विसरू शकत नाहीये," असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण झाले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केली. त्यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भूमिका मांडली. ...