राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा फक्त एकाच जागेवर विजय झाला. अजितदादा यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचाही मोठ्या मताधिक्क्याने पराभव झाला. ...
Maharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेणारे युगेंद्र पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी द्या आणि बारामतीचा ‘दादा’ बदला, अशी मागणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी केली. ...