राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP SP Jayant Patil News: पुरवणी मागण्यांना विरोधीपक्ष नाकारतील याची खात्री असल्याने हा पळपुटेपणा सरकारने केला आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...
Sharad Pawar News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षासाठी स्वखुशीने देणगी स्वीकारण्याचा दिलेला निर्णय आमच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
NCP Ajit Pawar Group News: बारामतीत अभूतपूर्व जाहीर सभा घेण्यासह पुण्यासह अन्य ठिकाणचे वरचष्मा वाढवणे, शरद पवार गटाचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. ...
NCP Ajit Pawar News: चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि अंगारकी असल्याने सर्वजण सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...