राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Vidhan Sabha 2024: महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षातून उमेदवारी मिळणार याची चाचपणी करताना इच्छुक दिसत आहे. अनेकांनी पक्षांतरेही केली आहेत. त्यात आता ठाकरेंचा एक नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा रंगल ...
इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही. इथलं मोहोळ महाराष्ट्रात उठणार आहे. हा आवाज जनतेचा आहे. त्यामुळे उमेदवार बदलावा असं आवाहन स्थानिक नेत्यांकडून शरद पवारांना करण्यात आले आहे. ...