राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात महायुतीतून विदर्भातील २० जागा लढवण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तयारी सुरु केली आहे. ...
Amol Mitkari Attack case: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण चांगलंच तापले आहे. तसेच या प्रकरणी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
वेशांतर करून दिल्लीला अमित शाहांना भेटायला जायचो असं अजित पवारांनी खुलासा केल्यानंतर त्यावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात आव्हाडांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलं. ...
NCP Ajit Pawar Criticize Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर आता ...
अकोला इथं अमोल मिटकरींची गाडी फोडल्यानंतर मनसे-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी अजित पवारांवर घणाघात केला आहे. ...