राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
निवडणुकीआधीच मुख्यमंत्री ठरवा याबाबत उद्धव ठाकरे आग्रही आहे. मविआच्या मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर ठाकरेंनी ही मागणी केली. मात्र त्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीने दुर्लक्ष केले होते. ...
NCP SP Group MP Supriya Sule News: एकनाथ खडसे राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत की भाजपात, यावरून दोन्ही पक्षांतील नेते दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. ...
Maha Vikas Aghadi Seat Sharing For Mumbai In Maharashtra Assembly Election 2024: जागावाटपाबाबत चिंता करू नये. कोणत्याही पक्षाला तिकीट मिळाले तरी आपली सत्ता यावी, यासाठी उर्वरित दोघांना काम करावे लागणार, असे महाविकास आघाडीतील नेते सांगत असल्याचे म्हटल ...
इंदापूर येथील भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरु झाली. त्यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...