राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
गडचिरोलीतील अहेरी विधानसभेत कायम आत्राम कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे. त्यात भाऊ-भाऊ त्यानंतर काका पुतणे लढाई झाली आता वडील आणि लेक यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. ...
Jayant Patil : आज 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तासगाव मतदारसंघातून रोहित पाटील यांचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ...
NCP SP Group Bajrang Sonawane News: लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लावण्यास बीड जिल्ह्यातील जनता उत्सुक आहे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...
Eknath Khadse News: ४० वर्षे भाजपाचे काम केले. पक्षासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. असे सगळे करून भाजपामध्ये मला प्रवेश द्या, असे सांगावे लागले, असे एकनाथ खडसे म्हणाले. ...
Ajit Pawar Speech : अमोल कोल्हे यांचा फोटो अजित पवारांसोबत असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दाखवले. यावर नाराजी व्यक्त करत अजित पवारांनी सविस्तर भूमिका मांडली. ...
Sanjaykaka Patil : भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दोन दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांची भेट घेतली,यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. ...