राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
"२०२४ च्या निवडणुकीत आपली उमेदवारी निश्चित होती, मात्र इथल्या जागेचा काही दलालांनी सौदा केला. आज सांगता सभेला लोटलेला जनसागर हा विजयाची नांदी ठरणार आहे," असं राहुल जगताप यांनी म्हटलं आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: हिंदुत्वाच्या राजकारणाला प्रतिसाद मिळतो म्हणून भाजपने काँग्रेसच्या बंडखोरांनाच हाताशी धरून पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेच्या मदतीने शिरकाव करणे सुरू केले. नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्व आल्यावर कमकुवत झालेल्या क ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एक आई म्हणून अजितचे भाषण ऐकण्यासाठी आले आहे. आजही कुटूंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही. पण स्वतः मात्र सगळे सहन करत आहे, असे सांगत अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी भावनांना वाट मोकळी करून द ...