राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sunetra Ajit Pawar Social Media Post: अजितदादांच्या निधनाला एक महिना झाला असून, सुनेत्रा पवारांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यासोबत १० मिनिटांचा अजितदादांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ...
Anand Paranjpe Criticize Rohit Pawar: अजितदादा पवार यांच्या दु:खद आणि दुर्दैवी निधनाबद्दल आमदार रोहित पवार हे राजकारण करत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आणि घृणास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांन ...
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनंती केली आणि ते आम्ही मान्य केले. तो निर्णय हा त्यांच्या पक्षाचा होता, आमचा निर्णय नव्हता असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ...