राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान अपघात प्राथमिक अहवालात जाणीवपूर्वक चुका केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. व्हीएसआर कंपनीला कोणाचा वरदहस्त? बारामती विमानतळावर रेकी झाली होती का? सविस्तर वाचा. ...
Maharashtra Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राज्यातील विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा अद्याप कायम असून, वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला तरी महाविकास आघ ...
Deputy CM Sunetra Ajit Pawar Visit Malegaon Sugar Factory: अशा पद्धतीने मला इथे यावे लागेल असे स्वप्नातही वाटले नाही, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे. ...