राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP Sunil Tatkare News: सर्वच क्षेत्रात विकासाची झेप घेण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ...
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्र सरकारने सादर केलेला २०२६ चा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राचा नसून ‘घोषणांचा महाराष्ट्र’ घडविण्याचा अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक् ...
Ajit Pawar Plane Crash : व्हीएसआर विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंह यांची काल पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशी झाली.याबाबत आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...