राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
"महायुती मजबूत आहे. आमच्या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. लाडकी बहीण योजना अत्यंत लोकप्रीय आहे. आमचे सरकार आले, तर आता दीड हजार रुपये आहेत. त्यात वाढ कण्यात येईल आणि ही योजना अजिबात बंद होणार नाही." ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सलग दोन निवडणुकांमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपाच्या माजी आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. ...
आज बहुतांश बंडखोरांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. यामुळे बऱ्याच ठिकाणी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. असे असले तरी शरद पवार राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास उशीर झाला आणि त्याचा अर्ज कायम राहिला आहे. ...
दौंडमध्ये पुन्हा एकदा विद्यमान आमदार राहुल कुल विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात यांच्यात पारंपरिक लढत रंगणार, हे स्पष्ट झालं आहे. ...