राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Idris Nayakwadi News: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर मिरज पूर्व भागातील जानराववाडी (ता. मिरज) येथे अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या दगडफेकीत गाडीची माग ...
NCP SP Group Nilesh Lanke CJI BR Gavai News: सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात असतानाच शरद पवारांचे खासदार निलेश लंके यांनी दिल्लीला जात त्या वकिलांना गाठले. ...
पवार साहेबांवर टीका केल्याशिवाय राज्यांच्या मुख्यमंत्र्यालाही याठिकाणी झोप येत नाही, सत्ताधारी पक्षातल्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांनाही झोप येत नाही. ...