राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. ...
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल एक विधान केले, ज्यामुळे वाद निर्माण झाला. विरोधकांकडून यावर टीका झाल्यानंतर बाबासाहेब पाटलांनी खुलासा केला आहे. ...
Idris Nayakwadi News: राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्या गाडीवर मिरज पूर्व भागातील जानराववाडी (ता. मिरज) येथे अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याचा प्रकार गुरूवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या दगडफेकीत गाडीची माग ...