राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Supriya Sule : "मी रामकृष्ण हरी वाली, फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते, खरे बोलते... मी त्यांच्यासारखे खोटे बोलत नाही आणि खाल्लेले माझ्या पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे...? " ...
Ajit pawar Sunetra Pawar: खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी सलग्नित राष्ट्र सेविका समितीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याबद्दल जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांना विचारण्यात आलं, तेव्हा ते काय बोलले? ...