राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Bhaskar Jadhav News: अजित पवारांचे निधन होऊन इतके दिवस झाले तरी केंद्र किंवा राज्य सरकारने विमान अपघाताबाबत निवेदन केलेले नाही, असे या नेत्यांनी म्हटले आहे. ...
अजित पवार यांचे २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झाल्याने बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. तर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात निधन झाले होते. ...
भारतीय निवडणूक आयोगाने आज (रविवार, १५ मार्च २०२६) देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. या घोषणेनंतर अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार भावूक झा ...