शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

पुणे : वेगळं काही घडण्याआधी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; धनंजय महाडिकांचे स्पष्ट मत

सांगली : सांगली महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या चर्चेला तुर्तास ब्रेक, अजितदादांच्या निधनामुळे आता स्थानिक नेतेच घेणार निर्णय

पिंपरी -चिंचवड : अजितदादांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीन विकासाला गती दिली; पिंपरी चिंचवडमध्ये ‘अजित सृष्टी’ स्मारक व्हावे - महेश लांडगे

महाराष्ट्र : कामाचा माणूस! ‘त्या’ दिवशी अजितदादांनी कोणती कागदपत्रे मागवली होती? मित्राने केला मोठा खुलासा

महाराष्ट्र : सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? प्रफुल्ल पटेलांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीचे कारण, काय झाली चर्चा?

महाराष्ट्र : “दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय”; काकांसाठी रोहित पवारांची हळवी पोस्ट

संपादकीय : अजित पवार यांच्यानंतर पुढे काय..? आपापले मतदारसंघ शाबूत ठेवून पुढची तीन-चार वर्षे टिकून राहण्याचे नेत्यांपुढे आव्हान

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते 'वर्षा' बंगल्यावर, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव?

महाराष्ट्र : अजितदादांचे अचानक जाणे सहन झाले नाही; ६३ वर्षीय कट्टर समर्थकाला हृदयविकाराचा तीव्र झटका

महाराष्ट्र : NCP Merger: एकत्र येण्याचा निर्णय झालाच होता, फक्त घोषणा बाकी; राजेश टोपेंनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी