कोरोना महामारी रोखण्यात सर्व आघाड्यांवर महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले असून जनतेच्या जीवाशी होणारा खेळ थांबविण्यासाठो केंद्र सरकारने तात्काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली. ...
माजी सैनिक मदन शर्मा यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही, हा संपूर्ण देशातील माजी सैनिकांचा अपमान आहे असे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. ...
कंगना राणावत यांनी जे वक्तव्य केले त्याचा सूड उगविण्यासाठी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही कारवाई झाल्याचा आरोप खासदार नवनीत रवी राणा यांनी केला आहे. ...