नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले. ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्द करण्यासाठी लागलीच नरिमन पॉईंट येथील कार्यालयाकडे धाव घेतली आहे. ...
पावसाळ्यात उड्डाणपुलांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होते. अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. यामुळे सर्व उड्डाणपुलांच्या पृष्ठभागाचे टप्प्याटप्प्याने काँकिटीकरण केले जात आहे. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०१९ मध्ये ई-नाम लिलावगृह व कृषिमाल गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा सुरू केली होती. परंतु, या दोन्ही उपक्रमांना प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे ते बंद झाले आहेत. ...