नवी मुंबई : सोमवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर ईव्हीएम पोचवण्याचे काम रविवारी उरकण्यात आले. त्यामध्ये ऐरोली विधानसभेच्या निवडणूक ... ...
खारघरसारख्या सिमेंटच्या जंगलात कोकण कृषी विकास प्रतिष्ठानने भुईमुगाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. प्रयोगशील शेती म्हणून कोकण कृषी विकास प्रतिष्ठान दरवर्षी विविध प्रयोग शेतीत करीत असते. ...
Navi Mumbai: नेरुळ येथे राहणाऱ्या प्राध्यापकाच्या घरी भरफोडीची घटना घडली आहे. यामध्ये घरातील सोन्याचे २० लाखाचे सिक्के व १० लाखाचे दागिने असा एकूण ३० लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीद्व ...