पनवेल -कळंबोलीमधील बीएलआर लॉजिस्टिक कंपनीला मंगलवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास आग लागली. आग़ीचे कारण समजले नाही.पनवेल महानगरपालिका ,सिडको,एमआयडीसी च्या ... ...
बाजार समितीच्या फळ मार्केटमधील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. गांजा व गुटख्याची विक्री पुन्हा सुरू झाली आहे. स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, अनधिकृत पार्किंगमुळे साफसफाई करण्यात अडसर निर्माण होऊ लागला आहे. ...
मुंबई विमानतळाला पर्याय म्हणून नवी मुंबई विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे या विमानतळाचे नावसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ असेच राहील, असे प्रतिपादन केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते यांनी केले आहे. ...
राज्य सरकारने २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय २०००नंतर उभारलेल्या हजारो झोपडीधारकांच्या पथ्यावर पडला आहे. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांत नवी मुंबईत बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहेत. ...