पुलवामामध्ये दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत ठाण्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले आहेत. तसेच नवी मुंबईतील ... ...
महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील उपलब्ध जलसाठ्यांचा वापर करण्यात महापालिकेला अपयश येऊ लागले आहे. शहरातील १३२ पैकी फक्त ९४ विहिरींचे अस्तित्व शिल्लक असून त्यांचीही दुरवस्था झाली आहे. ...
पनवेलमधील नवीन शासकीय इमारतींची कामे गेल्या काही वर्षांपासून सुरूच आहेत. न्यायालयाची इमारत वगळता इतर कामे पूर्णत्वास आली नाहीत. निधीचा तुटवडा, प्रशासकीय अनास्था तसेच इतर तांत्रिक गोष्टींचा याला फटका बसला आहे. ...
विमानतळ परिसरामधील कोल्ही व पारगाव येथील शेतकऱ्यांनी विमानतळासाठीच्या भरावाचे काम बुधवारी थांबविले. टाटा पॉवरलाइनखालील जमिनीचा मोबदला मिळावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ...
सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलाच्या काँक्रीटीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतले आहे. मात्र या उड्डाणपुलाच्या कामांचा फटका येथील वाहतुकीला बसत आहे. ...
महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या बेलापूर ते पेंधर या ११ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर तळोजा येथे पूल बांधण्याचे मोठे आव्हान सिडकोसमोर होते. ...
महानगरपालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी)चा तोटा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इंधनाचे पैसेही वेळेत देणे शक्य होत नाही. महानगर गॅसचे जवळपास चार कोटी ९२ लाख रुपये थकले असून, विलंब शुल्कासह थकबाकी देण्याची मागणी कंपनीने केली आहे. ...