पावसाळा आला की दरवर्षी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. मात्र त्यातली किती झाडे जगतात? ती जगवण्यासाठी आणि या उपक्रमांमागे किती खर्च येतो? कडुनिंबाची लागवड हा या प्रश्नावर एक उत्तम पर्याय आहे. ...
पर्यावरण संरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागातर्फे ग्रीन ब्रिगेड ही आगळी वेगळी संकल्पना राबविण्यात येत आहे. वृक्षारोपण, पक्ष्यांसाठी घरटी, त्यांच्या दाणा, पाण्याच्या सुविधेसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ...
शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी अर्धा तास वादळी पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत एकच तारांबळ उडाली. ...
ललित : खरं तर एक अंतिम किंवा अती आरंभीचा टप्पा प्रत्येकाचा ठरलेलाच असतो मृत्यू नावाचा. जगण्याचा तो शेवट असतो की प्रारंभाची ती सुरुवात असते कुणास ठाऊक! पण त्यापलीकडे असलंच काही तर ते कसंही असलं तरी ते मुठीत सामावून घेण्याची सृजनऊर्जा ही या जीवनातच दडल ...
परमेश्वराच्या सौंदर्यवादी सृजनशक्तीचा अविष्कार म्हणजे हे सुंदर विश्व तर मानवाच्या सौंदर्यवादी सृजनशक्तीचा अविष्कार म्हणजे कला होय. विश्व, निसर्ग, परिसर, पशुपक्षी, वेलीफुल, इंद्रधनुष्य त्यातील रंग तसेच पक्ष्यांचे गाणे, निर्झराचे झुळझुळणे, पानाफुलांचे ...