स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने देशात हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. राष्ट्रीय ध्वजाबद्दलचा आदर, जाणीव आणि देशभक्तीची भावना अधिक बळकट करणे, हा त्यामागील उद्देश आहे. ...
Nagpur News स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक उत्साही माहौल शहरभर दिसून येत आहे. हातात राष्ट्रध्वज घेऊन तिरंगा यात्रा निघत असून, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमत आहे. ...