NDA National Democratic Allianceभाजपाच्या नेतृत्वाखालील घटक पक्षांच्या आघाडीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) म्हणून ओळखले जाते. या आघाडीची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. ही आघाडी १९९८ ते २००४ दरम्यान, सत्तेत होती. त्यानंतर २००४ मधील पराभवानंतर रालोआमधील घटक पक्षांची संख्या कमी होत गेली. पुढे २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवल्याने रालोआचं महत्त्व कमी झालं होतं. मात्र आता २०२४ मध्ये भाजपाविरोधात विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी उभी केल्याने रालोआला पुन्हा महत्त्व प्राप्त झालं आहे. Read More
Prashant Kishor Reaction On Bihar Assembly Election Result 2025: ईव्हीएमबाबत माझ्याकडे पुरावा नाही. महिलांना अशा प्रकारे पैसे वाटताना पाहिले नाही. निवडणूक प्रक्रियेत काहीतरी अकल्पनीय घडले, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ...
मागील ४-५ वर्षापासून राजकारणात सक्रीय आहे. मला युवकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. मला शिक्षण क्षेत्रात काम करायला आवडेल असंही मंत्री दीपक प्रकाश यांनी सांगितले. ...
Bihar Election 2025 Result: बिहार निवडणुकीचे जे काही निकाल आले, त्याने कुणालाही धक्का बसलेला नाही. हा निकाल अपेक्षित होता, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला निवडून आणण्यासाठी काम करत आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
बिहार विधासभा निवडणुकीदरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रभाव महिलांवर स्पष्टपणे दिसून येत होता. महत्वाचे म्हणजे, त्या स्पष्टपणे बोलत होत्या, “ज्याचे खातो, त्यालाच देणार.” काही महिलांमध्ये राज्य सरकारकडून मिळालेल्या 10 हजार रुपयांचीही चर्च ...
भाजपने 101 जागा लढल्या होत्या, त्यांपैकी जवळपास 95 जागांवर आघाडी मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे. तर जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला राजदची 30 जागांपर्यंत पोहचतानाही दमछाक होताना दिसत आहे. ...
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यात न भूतो न भविष्यती..नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं कॅप्शन दिले होते. ...