पेठ : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा व राज्यात स्थलांतरीत झालेले मजूर व सुशिक्षति बेरोजगार कोरोना काळात गावाकडे परतले असून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ...
नाशिक : काय म्हणताय, कोरोना हटवायचाय, पेंशट कमी करायचे आहे, लोकांचे जीव वाचवायचे आहेत, चिंता करू नका! जगाला जो उपाय सापडला नाही, आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटी जे अद्याप साध्य करू शकले नाही, त्याचा शोध नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी लावला आह ...
मुळ नाशिकचा असल्यामुळे मला नाशिकसह आजुबाजुच्या जिल्ह्यांबद्दल सखोल माहिती आहे. या पाचही जिल्ह्यांमध्ये कायदासुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी माझे पोलीस दल सदैव प्रयत्नशील राहणार आहे. ...
जिल्ह्याची कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. मंगळवारी (दि.८) रुग्णसंख्येचा आलेख अधिकच उंचावला. दिवसभरात १ हजार ४८६ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४६ हजार ३२५ इतकी झाली आहे. मंगळवारीही दिवसभरात २० रु ग्णांचा मृत्यू झाला ...
भारतीय डाक विभाग फक्त पत्र पाठविण्यापुरता मर्यादित राहिला नसून, इंडिया पोस्ट पेमेंट बँकप्रणालीमार्फत गेल्या पाच महिन्यांत दीड लाख ग्राहकांनी २० कोटींचे व्यवहार केले आहेत. तसेच या काळात ३५ हजार नागरिकांनी नवीन खाते उघडले आहेत. पोस्ट बॅँकेचा सर्वाधिक ल ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सायंकाळी जिल्ह्णातील शेतकऱ्यांच्या टमाट्याची विक्रमी आवक झाली असून, मोठ्या प्रमाणात आवक होऊनही टमाट्याला आठशे ते अकराशे रुपये जाळीचा दर मिळाल्याने टमाटा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. जिल्ह ...
सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत कांद्याल ...