देशाच्या सुरक्षाव्यवस्थेकरिता व संरक्षण खात्याच्या एचएएलसारख्या कारखान्याच्या सुरक्षेच्यादृष्टीने ही बाब अत्यंत घातक ठरणारी असल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर न्यायालयात म्हणाले. ...
समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाज एका झेंड्याखाली एकत्र येवून त्यांचा आवाज थेट परराज्यातही घुमला. सैनी, कुर्मी, कुशवाह, मौर्य, शाक्य, मरार अशा विविध राज्यात वेगवेगळ्या नावाने वावरत असलेला ओबीसी समाज एकत्र येवून प्रसंगी आपल्या हक्कासाठी रस्त्यावरह ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने येवल्यात अवैध मद्य तस्करीविरोधात कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या मद्याचा साठा, ट्रक असा ९३ लाख ६३ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
नाशिकजिल्ह्यातील कोराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत शुक्रवारी (दि. ४) नवीन ४२४ रुग्णांची भर पडली असून, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ६, तर जिल्हाबाह्य १ याप्रमाणे एकूण ७ बळींची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बळींची संख्या १८२०वर पोहोचली आहे. ...
महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकर्यांची होणारी लूट थांबवावी, या मागणीसाठी शेतकरी सघटनेने मागील दोन दिवसांपासून सुरू केलेले धरणे आंदोलन पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी स्थगित करण्यात आले. य ...
दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासकीय पातळीवर योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच खासदार, आमदार निधी उपलब्ध करून दिव्यांगांच्या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या लाभार्थीला मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध ...