शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आम्हीदेखील अनेकदा आंदोलने केली. मात्र, केंद्र शासनाने तयार केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनांमागे विरोधी पक्षांचेच बळ असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी सांगितले. ...
आदिवासींना स्थानिक पातळीवर रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रथान वन धन योजनेंतर्गत जंगलात मिळणाऱ्या विविध गौणवन उपज आदिवासींच्या बचटगटांमार्फत गोळा करून वनधन केंद्रामार्फत त्यावर प्रक्रिया करून विक्री करण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारणीचे पदग्रहण उस्मानाबादला झाले. डॉ.रामकृष्ण लोंढे हे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला. सचिवपदी डॉ.पंकज बंदरकर यांनी तर उपसचिवपदी नाशिकच्या डॉ.समीर चंद्रात्रे यांची ...
इगतपुरीत मानवी हल्ले करत बालिकांना ठार करणारा बिबट्या आता कायमस्वरूपी पिंजऱ्यात जेरबंद राहणार आहे. कारण हा बिबट्या पिंजऱ्याच्या जाळीवर जोरजोराने धडका देऊन स्वत:चे सुळकेही गमावून बसला आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉकमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने लग्नसमारंभासाठी नियमावली तयार केली असली तरी ग्रामीण भागात लग्नातील वाढती गर्दी कोरोनाला आयते निमंत्रण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे ट्रक आणि कंटेनर एकमेकांवर आदळल्याची घटना रविवारी (दि. २७) रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास घडली.अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची हानी झाली नसली तरी चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अप ...
खमताणे : मुंजवाड ते तिळवण या सात कि.मी. अंतराच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वाहतुकीला प्रचंड त्रास होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी उपसरपंच शिवनाथ पवार व ग्रामस ...
चांदोरी : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूकीची घोषणा केल्यापासून गोदाकाठ परिसरातील गावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील चावडीवर मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत निवडणुकीच्या चर्चा रंगत आहेत. आता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुर ...