येवला तालुक्यातील विसापूर फाटा येथे वीज पडून दोन प्रवासी जागीच ठार झाले असून, एक महिला गंभीर जखमी झाली आहे, तर गुजरखेडे येथे वीज अंगावर पडून बैल मृत्युमुखी पडला आहे. ...
नाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतमाल विकत घेत त्याची व्यवहारानुसार ठरलेली लाखो रुपयांची रक्कम न देता फरार झालेल्या व्यापाऱ्यांना ‘खाकी’ने प्रथमच जोरदार हादरा दिला. नाशिक परिक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांच्या पदरात सु ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेल्या एचएएल कारखान्याचे कामकाज गुरुवार (दि.२९) पासून तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. ...
रेमडेसिविरप्रमाणेच टोसिलीझुमॅब हे इंजेक्शनदेखील कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यासाठीचा पर्याय म्हणून वापरात येत होते; मात्र आता त्या इंजेक्शनच्या टोसिलीझुमॅबच्या वाटपावरदेखील निर्बंध घालण्यात आले असून, रेमडेसिविरप्रमाणेच नाशिकच्या तीन विभागात समन्याय ...
संयुक्त महाराष्ट्रासाठी १९६० पूर्वी राज्यात ज्या नेतृत्वाने रान उठवले त्यात एस. एम्. जोशी, भाई श्रीपाद अमृत डांगे, ना. ग. गोरे, उद्धवराव पाटील, माधवराव बागल, प्रबोधनकार ठाकरे, जयंतराव टिळक यांचा प्रामुख्याने समावेश होता. हे सर्वज्ञात असले तरी आचार्य ...
कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठीच्या तरतूदी विचारात घेऊन राज्यात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन समारंभ गतवर्षी प्रमाणेच, अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार असून, महाराष्ट्र दिनाचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम शनिवारी १ मे रोजी नाशिकर ...
महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या व्याप्तीला थांबवण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ १ ते १५ मेपर्यंत सरकारने लॉकडाऊन वाढविल्याने मुद्रणालय महामंडळाने भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालय देखील १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...