सिन्नर: पाणी पुरवठ्याच्या बेकायदेशीर निविदा मंजूर करण्यासह ठेकेदाराला जादा आर्थिक फायदा मिळवून दिल्या जात असल्याची तक्रार करीत नगरसेविका शीतल कानडी यांनी सोमवारपासून परिषदेच्या पायऱ्यांवर उपोषणास प्रारंभ केला आहे. एकाही अधिकाऱ्याने या तक्रारीची दखल न ...
विंचूर : जिल्ह्यात द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. येथील ज्ञानेश्वर दत्तू जाधव या शेतकऱ्याला द्राक्ष व्यापाऱ्याने अडीच लाखांना गंडावले असून, याप्रकरणी शेतकऱ्याने पोलिसांत तक्रार दिली आहे. येथील ज्ञानेश्वर जाधव या शेतकऱ्याकडून ...
राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीपूर्व परीक्षेच्या पूर्वनियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आला असून आता या परीक्षा १९ एप्रिलपासून होणार आहे. पदवीपूर्व म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा २३ मार्चपासून ऑफलाइन प ...
जगदगुरु स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या गोंदेफाटा येथील रुग्णवाहिकेने सर्व जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. पांडुरंग खांडवी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. ...
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. रविवारी (दि.१४) १ हजार ३५६ नवे कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळून आले आहे. यापैकी शहरात ९४२ नवे रुग्ण आढळले, तसेच ५२३ रुग्णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली. ...
राज्यात काेरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही निर्बंध सुरू असल्याने अशा वातावरणात २१ मार्च रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ विद्यार्थ्यंसाठी बसेस पुरवि ...
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला नाशिककरांनी स्वयंस्फूर्त प्रतिसाद दिला. सलग दोन दिवस बाजारपेठांमधील रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला. बंद काळात नागरिकांनी स्वयंशिस्तीचे द ...
भारतीय संविधानाने प्रत्येकाला न्याय मिळविण्याचा हक्क दिला आहे. न्यायालयातील खटल्यांमध्ये विजय-पराजय होतच असतो. मात्र, पक्षकारांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण होता कामा नये, न्याययंत्रणेतील प्रत्येक घटकाची ही जबाबदारी असून ती पूर्ण क्षमतेने पार प ...