गेल्या तीन दिवसांपासून लसीअभावी बंद पडलेले लसीकरण शनिवार (दि.०३) पासून पुन्हा सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी शुक्रवारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे सुमारे ५७ हजार डोस प्राप्त झाले आहेत. दरदिवसाला ग्रामीण भागात ४० हजार नागरिकांचे लस ...
जिल्ह्यात शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू असताना, बियाणे विक्रेत्यांकडून मात्र वाढीव किमती लावून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकाच कंपनीच्या बियाण्यांची दोन दुकानांमध्ये वेगवेगळी किमत सांगितली जात असल्याने, शेतकऱ्यांमध ...
कोणत्याही प्रकारे सत्ता मिळावी, यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. सत्ता नसल्याने भाजपची अवस्था ‘जल बिन मछली’सारखी झाली असल्याची टीकादेखील भुजबळ यांनी यावेळी केली. ...
भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे वर्क्स कमिटी उपाध्यक्ष कामगार पॅनलचे राहुल रामराजे आणि सचिवपदी बबन सैद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भारत प्रतिभूती मुद्रण वर्क्स कमिटीची निवडणूक नुकतीच होऊन त्यामध्ये बहुमत कामगार पॅनलने मिळविले होते. ...
नांदूरवैद्य : महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रब्बी हंगाम राज्यस्तरीय पीक स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील साकूर येथील प्रगतिशील शेतकरी विठ्ठल भीमा आवारी यांनी गहू पिकांचे उच्चांकी उत्पन्न घेत महाराष्ट्रात अव्वल क्रमांक पटकावल ...