कोणत्याही स्थितीत महापालिकेवर सत्ता पुन्हा मिळवायची असून त्यासाठी संघटना मजबूत करणे आणि प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक बुथवर ३० जणांची जबाबदारी निश्चित करायची आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ५ बुथमागे एका शक्ती केंद्र प्र ...
ब्रह्मगिरीच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने परिसंवेदनशील (इको सेन्सेटिव्ह) क्षेत्र घोषित करण्यासाठी कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील सर्वेक्षण गुरुवारपासूनच (दि. २९) सुरू करण्यात आले आहे. जलतज्ज्ञ राजेंंद्रसिंंह यांनी या निर्णयाचे स्वागत करताना दोन ...
प्रस्तावित साहित्य संमेलनासाठी तयार करण्यात आलेल्या ४० समित्यांच्या प्रमुखांच्या बैठकीत संमेलन आयोजनाबाबत दिवाळीनंतरच्या तारखेसाठी तयारी दाखविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोना गेल्यानंतर तसेच दिवाळीनंतर संमेलन आयोजित करण्यास नाशिकचे पदाधिकार ...
रशियातील सोची शहरात सुरू असलेल्या बुद्धिबळाच्या फिडे वर्ल्ड कपमध्ये नाशिकचा ग्रॅन्डमास्टर विदित गुजराथी याला गुरुवारी रात्री झालेल्या सहाव्या फेरीतील म्हणजेच स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत संघर्षपूर्ण लढतीनंतर पराभवाचा सामना करावा लागला. पोलंडचा दिग् ...
चलार्थपत्र मुद्रणालयातील पाच लाखांच्या नोटा गहाळ झाल्याप्रकरणी मुद्रणालय व्यवस्थापक यांनी घटनेकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने त्याची गंभीर नोंद दिल्लीस्थित मुख्यालयाने घेतली असून, मुद्रणालय मुख्य व्यवस्थापक एस. एल. वर्मा यांची रिसर्च अँड डेव्हलपमेंट ...
नद्यांशी सदाचाराचा व्यवहार असला पाहिजे, मात्र सरकार पुराच्या भीतीने घाबरून भिंत बांधत असेल तर सदाचार नसून भ्रष्टाचार आहे असे मत जलपुरुष राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. ...
जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयात पाच लाखांच्या नोटांचा छडा पोलिसांनी लावला असून, कामगार दोषी नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नऊ जणांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करीत प्रेस मजदूर संघाच्या पदाधिकारी व कामगारांनी जनरल मॅनेजर सोमेश्व ...
राज्यात ज्या भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली तेथे उपाययोजना म्हणून नद्यांलगत भिंत बांधण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणजे पैसे खाण्याचा नवा मार्ग असल्याची टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. नद्यांभोवती संरक्षक भिंत बांधणे गंमत आहे क ...